Monday, February 28, 2011

आठवणी येतात  व्याकुळ  करून  जातात,
नयनांतील  अश्रुना  हळूच  नयना  बाहेर  धक्का  देतात,
तरी  त्या  मनाला  सुखावून  जातात,
नसलेला  आपल्या  माणसाना  आपल्या  जवळ  करून  जातात.