पावसामध्ये मी हि तिच्या वाट्याचे ४ थेंब माझ्या हातावर घेतो आणि ती जवळ नाही म्हणून माझ्या अश्रुनी ती हाताची ओंजळ भरू पाहतो.
दूर असूनहि ती ,मी तिला हृदयात बसवू पाहतो.
एकांतात मी नेहमी का इतका हलवा होऊन जातो?
ते आमच्या भेटीचे क्षण मी मनात साठवून ठेवतो,
ती नसल्यावर त्या वरच मी जीवन जगतो.