मात्र आपल्या त्या आठवणी तू कधीच विसरून गेलेली आहे.
तुला पुन्हा पुन्हा आठवणी त्या सांगून मी आता खरच थकलो आहे,
काय माहित तूला माहित असूनही का तू अनोळखी बनत आहे.
आपल्यातील ती नजारानजर तो स्नेह तू हरवलास,
माझ्या भवनाचा पुष्प तू पायदळी तुडवालास.
माहित नाही मला तुला काय अडचण आहे,
पण माझ्या भावनांच्या ज्वालांवर तू तुझा दीपक पेटवला.
तू खुशाल जा आता मला सोडून,
कारण मी हि आता माझ्या सर्व हृदयाच्या वेदनांना कायमच संपवलं.