Monday, March 14, 2011

मैत्रीचा क्षण

पावसाच्या धारांनी,
कणाकणाला भिजवून टाकल.
आपण त्यांना सागावे मेत्री काय असते ?,
तर त्यांनीच आपणास सांगून टाकल.
जसा विजेच्या प्रकाशानंतर गडगडात ऐकू येतो,
तसाच कुणाचा सहवास आवडल्यानंतर मैत्रीचा बंध निर्माण होतो .
कितीही वादळनंतर सृष्टी जशी पूर्ववत होते,
तशीच मेत्रीच्या एका क्षनाने जीवन वाट सुकर होते.
जीवनात आपण विविध नाती थाटतो,
परतू मैत्रीचा एक क्षन मला अमृताचा थेंब वाटतो.