कणाकणाला भिजवून टाकल.
आपण त्यांना सागावे मेत्री काय असते ?,
तर त्यांनीच आपणास सांगून टाकल.
जसा विजेच्या प्रकाशानंतर गडगडात ऐकू येतो,
तसाच कुणाचा सहवास आवडल्यानंतर मैत्रीचा बंध निर्माण होतो .
कितीही वादळनंतर सृष्टी जशी पूर्ववत होते,
तशीच मेत्रीच्या एका क्षनाने जीवन वाट सुकर होते.
जीवनात आपण विविध नाती थाटतो,
परतू मैत्रीचा एक क्षन मला अमृताचा थेंब वाटतो.