एक यशस्वी पाऊल टाकण्यासाठी, खूप मोठे अंतर चालावे लागले.
ह्या हृदयाच्या भावना त्या हृदयापरीयंत पोचण्यास बरेच वर्ष लागले.
समोरासमोर भेटण्यासाठी कईक आयु गाळले,
आता कुठे मिलनाचा योग येत आहे,
अन नयनातील निस्तेज सूर्य कुठे चमकत आहे.
एकच मागणे त्या परम्पित्या कडे आहे,
विरहाचा लव लेशही त्यांना परत लागू नये.