Thursday, March 3, 2011

अनामिका


मेघ दाटले आसवाचे, सूरताल हि हरवले.
गहिरे पाणी  नयनात, सर्व तुटले बध रेशमाचे.
साथ सुटली गीताची,रंग हि हरवले ईद्रधनुचे
बेधुद झाल्या मनाच्या लहरी, मन पिपळपानही भरकटले 
नयनासमोर नयन येता तुझे, वादळवाटेवर  पाऊल चालले
घेता भरारी मनपाखरू,का या अनामिकेच्या पाउलाशी कोसळले