कधी एकटी असताना मला आठव,
तुला जाणवेल कि माझ्या वेदना कश्या आहेत.
रोज तुला आठवताना,
माझ्या हृदयात किती यातना आहे.
सगळ्यांच्या मनाला मोडून एक मन मात्र मी जपल,
त्या मनाने मात्र मला कधी का नाही मानल आपल.
वाटते आता मी कोणाच कोणी नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही आता कुणा नाही.