Thursday, July 21, 2011

जेव्हा तुझे हि नयन पानावातील, 
तेव्हा मी जवळ नसेल.
शोधशील तू हि मग मला,
कारण तुझ्या वाहणाऱ्या अश्रुना कोण बरे पुसेल.





तू अशीच माफी मागून निघून गेली,
मन मात्र माझ त्या खाली गुदमरून गेल.
आता तू किती हलवलेस तरी ते नाही उठणार,
कारण ते तू सोडून गेल्या गेल्याच मेल.



आता जेव्हा तू एकांतात मला आठवशील,
तेव्हा तुला मी आणि माझे प्रेम व्याकुळ करील.
किती हि तू हक मार मी नाही असणार,
कारण तू नाही तर मी हि नाही ह्या धर्तीवरी.