मनात तुझी प्रत्येक आठवण रडत होती.
सावरता सावरता नयन सांडवत होते मोती,
सांडतानाही त्यांना तुझी आठवण होत होती.
दाटतच चालत जितक मी दूर सारल.
नवते इतके कधी टिपूस ह्या डोळ्यान गाळल,
ओघळणाऱ्या थेंबाच हातावर तळ साचल.
राहील मागे फक्त तुझ्या आठवणीच ऊन.
शोधाया तुझ फिरतील डोळे उगाच,
नसशील तू जेव्हा कसा येईल श्रावण.