Tuesday, April 5, 2011

मैत्री

मैत्रीच्या फुलानाचा गंध कायम तसाच राहतो,
पाकळ्या जरी दूर झाल्या तरी फुल मात्र तेच राहते.
काळ निघून जातो पण,
हृदयात होणारी ती घालमेल मात्र तशीच राहते.
आठवणीचा प्रत्येक क्षण व्याकुळ करतो,
अन मैत्रीच्या त्या जुन्या नात्यांना पुन्हा आठवतो.